Posts

Showing posts from September, 2019

जीवनसार!

*जीवनसार...* *समुद्राच्या किना-यावर जेव्हा एक लाट आली तेव्हा जाताना एका लहान मुलाची एक चप्पल आपल्या सोबत घेऊन गेली*... *तो मुलगा वाळुवर बोटाने लिहीतो कि* *"समुद्र चोर आहे".* *त्याच समुद्राच्या दुस-या तटावर मासे पकडणारा खुप मासे पकडतो तो वाळुवर लिहीतो कि* *"समुद्र पालनकर्ता आहे".* *एक युवक समुद्रात बुडून मरतो तेव्हा त्याची आई वाळुवर लिहीते* *"समुद्र खुनी आहे".* *एका दूस-या किना-यावर एक गरीब वृध्द वाकड्या कंबरेने फिरत असतो त्याला एका मोठ्या सीपमध्ये एक अनमोल मोती सापडतो तर तो वाळुवर कसा लिहीतो* *"समुद्र दाता है".* *अचानक एक विशाल लाट येते *आणि सर्व लिहीलेले पुसले जाते* *लोकं काही म्हणू द्या*... *परंतु अथांग, विशाल समुद्र आपल्या लाटांमध्ये मस्त राहतो*... *आपली भरती आणि ओहोटी तो आपल्या पध्दतीने सिध्द करीत असतो*       *जर अथांग समुद्र बनायचे असेल तर कोणाच्या निर्णयावर लक्ष न देता जे करायचे ते आपल्या पद्धतीने करायचे...* *भूतकाळातील विचार करत बसू नये*. *यश अपयश, मिळणे न मिळणे, सुख-दुख, या सगळ्यात मन विचलित होऊ देऊ नये*. *जर जीवन सुख शांति न

या 10 वर्षांमध्ये अधिकाधिक घरांमध्ये आर्थिक स्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे..!🙏 Reason for financial crisis!

*🙏या 10 वर्षांमध्ये अधिकाधिक घरांमध्ये आर्थिक स्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे..!🙏*(मंदी जाणवण्याची कारणे) 1. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्ट फोन, व प्रत्येक वर्षी नवीन घेणे 2. वाढदिवस, ऍनीवर्सरी मध्ये अनावश्यक खर्च व दिखावा                                     3. जीवन शैली बदलाव मुळे खर्चाचे प्रमाण वाढले 4. मुलांचं शिक्षण,शाळा,क्लास फी यामध्ये वाढ.(1ली पासून क्लास लावणे ही फॅशन जीवघेणी आहे) 5. घरातील जेवणापेक्षा बाहेरील हॉटेलचा खर्च.यात खोटी प्रतिष्ठा. 6. व्यक्तिगत खर्च, ब्यूटी पार्लर, सलून, ब्रँडेड कपडे, पार्टी, गेट टूगेदर इत्यादी. 7. लग्न तर आहेच पण प्रतिष्ठेसाठी साखरपुड्यावरही भरमसाठ खर्च   8. कर्जांचे व्याज फेडणे. 9. खाण्यापिण्यात बदलाव मुळे मेडिकल खर्चात वाढ. यामुळे अनावश्यक खर्चात वाढ होवून,पगार कमी खर्च जास्त होत आहे. परिणामी ,तणाव तणाव तणाव 10.लोक,नातेवाईक काय म्हणतील या भीतीपाई कर्तव्य भावनेपाई पैशाचा चुराडा 11.पार्टी कल्चर मुळे अक्षरशः लाखो तरुण,कुटुंबे जिवंतपणी नरक भोगताहेत. (उदा.घड्याळ घेतलं-द्या पार्टी,गाडी घेतली-द्या पार्टी, सायकल घेतली-द्या पार्टी,कपडे,

संपूर्ण आयुर्वेद लिहिलंय शॉर्ट मध्ये. Ayurveda information

*संपूर्ण आयुर्वेद लिहिलंय शॉर्ट मध्ये,* हे वाचल्यावर अक्षरशः काही वाचायची गरज नाही! वाचा आणि पालन करा. वेळ काढून वाचा जरूर! || शरीराला आवश्यक खनिजं || *🔺कॅल्शिअम* कशात असतं? शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर कमतरतेमुळे काय होतं? हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे कार्य काय असतं? शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. 🌺🌺🌺 *🔺लोह* कशात असतं? खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी कमतरतेमुळे काय होतं? शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो. कार्य काय असतं? शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं. 🌺🌺🌺 *🔺सोडिअम* कशात असतं? मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं कमतरतेमुळे काय होतं? रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे. कार्य काय असतं? शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरा