Posts

Showing posts from July, 2019

Tree plantation important in India

*आता रात्रदिंन वै-याचा आहे.* *सावधान सावधान सावधान* 😡😡😡😡😡😡😡 21 जुलै आली तरी पाऊस नाही.     कुठं  गेली सर्व देवस्थानं का गप बसलीत. दोन महिने पावसाचे  संपले.एक ओढा नाही वाहीला. लाखो लोक पंढंरीला जावून आले. बोला.   अमेरिकेत  देव नाही ना मठ नाही पण पाऊस मात्र  वेळेवर आहे व भरपूर आहे. गेल्या 200 वर्षात  दुष्काळ  नाही. कुठले होमहवन नाही ना कसली वारी नाही.कसले अभिषेक नाही ना अनुष्ठानं नाही. हरिनाम सप्ताह नाही ना पारायणे नाहीत. अमेरिकेत  लोकसंख्या नियंत्रणात  आहे. अन्नधान्य विपूल आहे.सुखसोयी विपूल आहेत कशाचीच कमतरता नाही. माणशी 2876 वृक्ष आहेत. भारतात फक्त माणशी 28 झाडे आहेत. आपल्याकडे वृक्षवल्ली आम्हां सोयरे म्हणतो पण एकही भारतीय झाड लावत नाही. जपत नाही. अमेरिकेत घरासमोर हिरवळ नाही असं घर नाही. भारतात दारात झाड नाही तर हिरवळ कुठली. स्वातंत्र्य  मिळून 70 वर्ष  झाली साधं पिण्याच पाणी देवू शकत नाही.   अमेरिकेचे क्षेत्रफळ  भारता पेक्षा तिप्पट  आहे आणि लोकसंख्या  आहे 31 कोटी. भारताची आहे 135 कोटी 35 कोटीची 135 कोटी झाली फक्त 80 वर्षात.      एवढीच जबरदस्त  प्रगती आहे. इथ

Nile Phule Marathi best actor

'बाई वाड्यावर या' असे फरमावणा-या या अस्सल खलनायकाचे खरे नाव नव्हते 'निळू' मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील जातीवंत कलाकार अशी ओळख मिळवलेल्या व मराठी रसिक प्रेक्षकांवर चार दशकाहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे अभिनेते निळू फुले यांनी 13 जुलै 2009 म्हणजेच बरोबर या जगाचा निरोप घेतला होता. त्यांना जाऊन काही वर्षांचा काळ लोटला असली तरी निळू फुलेंचा करारी आवाज रसिकांच्या मानत कायम आहे. जब्बार पटेलांच्या सिंहासन, सामना यातील भूमिकांनी निळूभाऊंनी दर्जेदार अभिनेते असल्याचे दाखवून दिले. चार दशकाच्या कारकिर्दीत मराठी-हिंदी अशा सुमारे दीडशे चित्रपटात त्यांनी काम केले. सखाराम बाईंडर या मराठी नाटकाने तर निळूभाऊंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. नाट्यरसिक आणि सिनेप्रेमींना कलाकार म्हणून प्रिय असलेल्या निळूभाऊंनी सेवादलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केली. भाजीपाला आणि लोखंड विकणा-या घरात जन्म झाला असला तरी आपल्या कर्तृत्त्वाने मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्ठीत निळूभाऊंनी स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला. 'बाई वाड्यावर या' या पाटलांच्या भूमिकेतील डायलॉग तर आजही लोक

Inspirational quote by Swami Vivekananda

विवेकानंदांची अतिशय महत्त्वाचे वाक्ये:- ✔ शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. ✔ स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. ✔ प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका. ✔ जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. ✔ इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता. ✔ तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार नाही. ✔ जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका,कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात. ✔ काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता .त्यात सर्वोचस्थानी पोहोचा. ✔ स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक बाबिंचेच चिंतन सतत केले प

SAP MM - How to update storage location in SAP.

Image
Updation of Storage location. Here are step by step method to update storage location in SAP R/3 system. Required data for updation of Storage loaction is Material code, plant & storage location. Genarally Error like "No storage location data for A339***** in 1400 SF01" To maintain Storage location use TCODE :- MMSC Enter material code and plant in below field Enter Storage location as below then Save it. Then Save it. Thank you

Guru Pournima ... The Great day celebrate in name of Spiritual Mentor.

Image
Guru Pournima ... The Great day celebrate in name of Spiritual Mentor. Sorry, but their is no word to express about Sadguru. Gurur Brahma, Gurur Vishnu, Gurur Devo Maheshwara, Guru Sakshat Par-Brahma, Tasmain Shri Guruwai Namah.   This is the Sankrit Shlok dedicated while worship Guru means Spiritual Mentor.      Most of the Guru teach about how to live life with taking the name of Lord.  The name of God is really most important to change our life which taking us from sorrow to happiness.  When we are facing problem, when their is difficult to see the hopes at that time..Guru show the way from such difficulties.      In India spiritual Guru's also called as Sad-guru means Good Guru. Below are the some name recently who spread the message of peace. SaiBaba from Shirdi, Shri Swami Samarth from Akkalkot, Shri Gajanan Maharaj from Shegaon, Shri Nib Karori Maharaj from Nib Karori, Shri Gondawalekar Maharaj from Gondawale.    Guru make the real life of devotees, Guru